महायुती सरकार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे :- शेतकरी नेते विनोद उमरे… 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कष्टकरी शेतकरी,महिला,वृद्ध,बेरोजगार तरुणांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. 

      ज्या पद्धतीने या सरकारने लाडक्या बहिणींना २१०० देऊ व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू,करू,करू असे आश्वासन देऊन सुद्धा शब्द पूर्ण केले नाही.

      यामुळे हे महाराष्ट्र सरकार जनतेच्या हिताचे नाही,अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विनोद उमरे यांनी व्यक्त केली आहे.