चिमूरच्या वादग्रस्त मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांची बदली..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

         अधिकाऱ्यांनी निष्पक्ष कर्तव्य पार पाडले पाहिजे यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते.मात्र,मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांनी पक्षपाती भुमिका घेत आपल्या कर्तव्याला न्याय दिला नाही,असी ओरड चिमूर नगर परिषदे अंतर्गत नागरिकांची आहे.

        परत नागरिकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांनी कठोर पाऊले उचलली नाही.चिमूर नगर परिषदे अंतर्गत नागरिक त्यांच्या वेळकाढू धोरणाच्या कृतीमुळे कमालीचे नाराज होते.

       त्यांची बदली नागपूर जिल्ह्यातील गोधनी (रेल्वे) नगरपंचायत येथे झाली असल्याने चिमूरच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.