प्रितम जनबंधु
संपादक
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमी देसाईगंज (वडसा) येथे सम्यक जाग्रूत बौध्द महिला समीतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठया ऊत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमतः तथागत सम्यक सम्बूध्द व महामानव विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसमोर द्वीप प्रज्वलीत करून समीतीच्या सचीव ममताताई जांभूळकर,व ऊपादयक्षा शँमला राऊत यांनी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायन झाले. सोबतच भारतीय संवीधान ऊद्देशीकाचे वाचन करून आपल्या देशाची शाण भारतीय संवीधान अशाप्रकारे संवीधानाचे महत्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मा. ईंजी. विजय मेश्राम सर, मारोती जांभूळकर सर, पवन गेडाम सर, पूरूषोत्तम बडोले सर, डाँ.सूर्यप्रकाश गभने सर गभने मँडम, सूरज लींगायत, सागर वाढई सर, समीतीच्या सदस्या विद्दाताई लोखंडे, गायत्री वाहाणे, लीना पाटील, दूर्गा रंगारी, रशमी गेडाम, ईतर ऊपासक, ऊपासीका, नगरातील प्रतीष्ठीत नागरीक, समतासैनीक दल बहुसंख्येने ऊपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत डाँ.वंदना धोंगडे (बार्टि) यांनी केले. व आभार प्रदर्शन पवन गेडाम यांनी केले.