Daily Archives: Jan 24, 2025

शेतकऱ्यांच्या शेतजमीनी बळजबरीने भूसंपादन करणे थांबवा… — शेतकरी कामगार पक्षाची मागणी…

ऋषी सहारे   संपादक गडचिरोली : जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा, प्रकल्प, उद्योगधंदे नव्याने येवू पाहत आहेत, ही बाब स्वागतार्ह असली तरी या पायाभूत सुविधा, प्रकल्प, उद्योगधंद्या करीता...

व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी व्येंकटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड…

ऋषी सहारे     संपादक गडचिरोली : जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेचीची बैठक जेष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्कीट हाऊस, गडचिरोली येथे पार पडली....

बोर्डा येथे एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाचे रासेयो शिबीराचा समारोप कार्यक्रम संपन्न… 

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी  भद्रावती दिनांक २४ :-              चंद्रपूर फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालय...

गुलाम मतदार,गुलाम नेते, आणि गुलामीची व्यवस्था…

दखल न्युज भारत विशेष               भारतात असो की कोणत्याही देशात, व्यवस्था जर गुलामीची असेल तर त्या व्यवस्थेचे प्रत्येक घटक...

देवाच्या घरात धर्म आणि देवात माणूस अडकला…

दखल न्युज भारत विशेष            धर्माचा केंद्रबिंदू माणूस असावा आणि माणसाचा केंद्रबिंदू धर्म असला पाहिजे,तरच माणसाची नैतिक मानसिक प्रगती होते.परंतु माणसाचा...

प्रधानमंत्री आवास योजनेपासून आंबोली वासियांना मागील चार वर्षांपासून का म्हणून वगळले? — आमदार किर्तीकुमार भांगडीया,चंद्रपूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार काय?

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा आंबोली येथील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेपासून वगळले असून,त्याचे मुळ कारण संबंधित अधिकाऱ्यांद्वारे पुढे आले...

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘इंदापूर कृषी महोत्सव 2024’ चे उद्घाटन…  — शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक समृद्ध करण्यासाठी नवीन योजना व नवीन तंत्रज्ञान...

 बाळासाहेब सुतार  तालुका प्रतिनिधी इंदापूर       --- शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण प्रयोग करून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी वापर करावा,क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय...

EVM केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचा असुरी आनंद……. — भारतीय संविधान आणि लोकशाहीला ICU तून वाचवण्यासाठी हतबल जनतेला केविलवाणी विनवणी… — आम्ही...

          1949 मधील संविधानसभेतील सदस्यांनो आम्हाला क्षमा करा.....      तुम्ही जसे आम्हाला समजलात तसे आम्ही निपजलो नाही.तुम्ही आमच्याविषयी उगीचच गैरसमज...

रब्बी हंगाम सन २०२४-२५ या वर्षाची रब्बी पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर…

ऋषी सहारे    संपादक          गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून रब्बी पिकाची गावे १४८ आहेत. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीके नसलेली गांवे ९४...

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार :- आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके…

ऋषी सहारे    संपादक आरमोरी :- आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलत आता प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी गोटुल केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी...
- Advertisment -
Google search engine

Most Read