माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते माता मंदिरचे उदघाटन….

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी तालुक्यातील वांगेपाल्ली गेरा येथील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भसत होते.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरत जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतात.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी वांगेपाल्ली येथील दौऱ्यावर घेले होते.दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भसत होते सांगितले.गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन यांनी शासन कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही. मात्र मी स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.सदर बांधकाम ही पूर्ण झाले असल्याने.आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध पूजा अर्चना करून रीतसर उदघाटन करण्यात आले.त्यावेळी नागरिक अजयभाऊ कंकडालवार यांना आभार म्हणले.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम होते.

        यावेळी उपस्थित अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई कंकडालवार,अहेरी नागरपंचयातचे नगराध्यक्षा रोजा करपेत,नागरपंचयातचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मालुताई इस्टाम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,खमनचेरु ग्रामपंचायतचे सरपंच सायलू मडावी,पोशालू बोयर,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य,कल्पनाताई मडावी ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,संजय आत्राम ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,निलेश आलाम ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,संतोष येरमे, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ईश्वर सिडाम, रुपेश मडावी,वर्षी मडावी, दीपक सिडाम, चूक्का सडमेक, पोतराज तलांडे,मनोज तलांडे, प्रभाकर मडावी,रत्ना मडावी, आनंद सडमेक,सीमा मडावी,राधाबाई सिडाम,नरेश गर्गम,रवी भोयर,विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.